भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Saturday, March 9, 2013

९४९. आरभन्तेऽल्पमेवाज्ञाः कामं व्यग्रा भवन्ति च |

महारम्भा कृतधियः तिष्ठन्ति च निराकुलाः ||

अर्थ

अडाणी लोक एखाद्या  छोट्याशाच कामाला सुरवात करतात आणि त्यात अगदी बुडून जातात. पूर्ण निश्चय केलेले थोर लोक मात्र खूप मोठ काम अंगीकारलं तरी शांत राहतात. [ते कसं करू म्हणून घाबरत नाहीत किंवा अस्वस्थ होत नाहीत.]

No comments: