tag:blogger.com,1999:blog-54065001377638787542024-02-19T13:40:06.523+05:30संस्कृत सुभाषिते [अर्थासकट]ह्या संस्कृत सुभाषितांचा अर्थ सौ. मंगला केळकर यांनी समजावून सांगितला आहे.Unknownnoreply@blogger.comBlogger1403125tag:blogger.com,1999:blog-5406500137763878754.post-34808764406829887752022-08-09T10:46:00.005+05:302022-08-09T10:46:41.520+05:30१४०३. न त्वमात्मानं बहु विगणयन्नात्मनैवावलम्बे ।<p>तत्कल्याणित्वमपि नितरां मा गमः कातरत्वम् || <br /></p><p>कस्यैकान्तं सुखम् उपनतं, दु:खम् एकान्ततो वा। </p><p>नीचैर् गच्छति उपरि च, दशा चक्रनेमिक्रमेण॥ [२/४९ मेघदूत कालिदास]</p><p><br /></p><p>अर्थ</p><p>हे ( माझ्या) नशीबवान (प्रिये) तू याबद्दल खूप भिऊन जाऊ नकोस. मी स्वतः ला सावरीन. फक्त सुख एके सुख असे कोणाला मिळत? रहाट गाडग्याप्रमाणे ही स्थिती वर खाली फिरत रहाते.<br /></p>Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5406500137763878754.post-451950844927278742022-08-08T11:38:00.001+05:302022-08-08T11:39:14.211+05:30 १४०२. करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे विनिवेशयन्तम् | <p></p><p>वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि ||</p><p></p><p>अर्थ</p><p>हस्त कमलाने चरणकमल मुखकमलामध्ये घालणाऱ्या, वडाच्या पर्णावर शयन करणाऱ्या, छोट्याशा भगवान श्रीकृष्णाचे मी मनापासून स्मरण / मनामध्ये स्मरण करतो/ते.<br /></p>Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5406500137763878754.post-40200230739789592852022-07-13T14:12:00.007+05:302022-07-13T14:35:32.719+05:30१४०१. पूर्णे तटाके तृषितः सदैव भूतेपि गेहे क्षुधितः स मूढः । पूर्णे तटाके तृषितः सदैव भूतेपि गेहे क्षुधितः स मूढः । <br>
कल्पद्रुमे सत्यपि वै दरिद्रः गुर्वादियोगेऽपि हि यः प्रमादी ॥ <br> <br>
सद्गुरु ची भेट होऊन सुद्धा जो चुका करतो तो ( शिष्य) तळेपूर्ण भरलेले असूनही कायम तहानलेला असतो, स्वतःचे घर असूनही भुकेजलेला, व कल्पवृक्ष मालकीचा असूनही गरीबच असतो.Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5406500137763878754.post-655845005764146322021-03-08T13:03:00.001+05:302021-03-08T13:03:17.404+05:30१४०० : ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्।<p>उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥</p><p>( आम्ही सर्वत्र ज्याचा) गंध (दरवळत असतो अशा, तब्येत) सुदृढ करणार्या तीन नेत्र असलेल्या भगवान शंकरासाठी यज्ञ करतो. ( त्याची भक्ती करतो.) त्यांनी उंबराच्या फळा प्रमाणे आम्हाला मृत्यू पासून सोडवावे मोक्षा पासून नको. ऋषी ना अपमृत्यु असेल तर त्यापासून सुटका हवी आहे. उंबराच फळाला देठाचा काही भाग रहात नाही. आणि अगदी सहज ते गळत. तस घडाव.<br /></p>Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5406500137763878754.post-4612849283996613312021-02-09T10:02:00.007+05:302021-02-09T10:02:54.791+05:30१३९९. दाददो दुद्ददुद्दादी दाददो दूददीददोः।<p>दुद्दादं दददे दुद्दे दादाददददोऽददः॥<br /> </p><p>अर्थात </p><p>श्री कृष्ण, प्रत्येकास वरदान देणारा, दुराचारी माणसाचा छळ करणारा व त्यांना शुद्ध करणारा, जो आपल्या हातांनी दुसऱ्यांना त्रास देणाऱ्या दुराचारी लोकांचा नाश करू शकतो. त्या कृष्णाने शत्रूवर आपले वेदनादायक बाण मारले!</p><p>माघ कवींनी केलेली कृष्ण स्तुती </p><p>साभार : विश्वंभर मुळे (गोंदीकर)<br /></p>Unknownnoreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-5406500137763878754.post-10772874584658480942021-02-09T09:59:00.005+05:302021-02-09T09:59:43.185+05:30१३९८. विकाशमीयुर्जगतीशमार्गणा विकाशमीयुर्जगतीशमार्गणाः।<p>विकाशमीयुर्जगतीशमार्गणा विकाशमीयुर्जगतीशमार्गणाः॥</p><p><br />अर्थ </p><p>अर्जुनाचे बाण सर्वत्र व्याप्त झाले आहेत. ज्यामुळे शंकरांचे बाण खंडित झाले आहेत. ह्याप्रकारे अर्जुनाचे रणकौशल पाहून दानवांचा पराभव करणारे शंकरांचे गण आश्चर्यचकित झाले आहेत. शंकर आणि तपस्वी अर्जुनाचे युद्ध पाहण्यासाठी शंकरांचे भक्त आकाशात आले आहेत. </p><p>महायमक अलंकरातील एक श्लोक आहे. ह्याचे चारही पद सारखे आहेत पण प्रत्येक पदाचा अर्थ भिन्न आहे. </p>Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5406500137763878754.post-84149587857944454482021-02-09T09:58:00.002+05:302021-02-09T10:00:15.034+05:30१३९७. न नोननुन्नो नुन्नोनो नाना नाना नना ननु।<p>नुन्नोSनुन्नो ननुन्नेनो नानेना नन्नुनन्नुनुत्।।</p><p><br />अर्थ </p><p>जो मनुष्य युध्दात आपल्यापेक्षा दुर्बलाकडून घायाळ होतो तो खरा मनुष्य नाहीये, जो आपल्यापेक्षा दुर्बलांना घायाळ करतो तो ही खरं मनुष्य नाही ये, ज्या मनुष्याचा स्वामी घायाळ नाही ये तो घायाळ नाहीये आणि घायाळ मनुष्याला घायाळ करणारा खरा मनुष्य नाहीये. </p><p>'किरातार्जुनीयम्' ह्या काव्य संग्रहात महाकवी 'भारवि' ह्यांनी केवळ 'न' चा वापर करून श्लोक तयार केला आहे.<br /><br /><br /></p>Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5406500137763878754.post-28242266175280397912021-02-09T09:56:00.001+05:302021-02-09T10:00:31.991+05:30१३९६. भूरिभिर्भारिभिर्भीभीराभूभारैरभिरेभिरे। <p>भेरीरेभिभिरभ्राभैरूभीरूभिरिभैरिभा:।।</p><p>अर्थ </p><p>जमिनीला पण वजनदार वाटेल अशा, वाद्ययंत्राप्रमाणे आवाज काढणाऱ्या
आणि मेघाप्रमाणे कृष्णवर्ण असणाऱ्या निर्भीड हत्तीने आपल्या शत्रू हत्तीवर
हल्ला केला.</p><p>संस्कृत भाषेची जादू बघायची झाल्यास आपण संस्कृतातील वेगवेगळ्या साहित्याचा अभ्यास करून पाहू शकतो. </p><p>'माघ' नावाचे एक महाकवी भारतामध्ये होऊन गेले. त्यांनी त्यांच्या 'शिशुपालवधम्' ह्या महाकाव्यात केवळ 'भ' आणि 'र' ह्यांचा वापर करून एक श्लोक तयार केला आहे. <br /><br /></p>Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5406500137763878754.post-82834605270634102532021-02-09T09:53:00.004+05:302021-02-09T10:00:45.345+05:30१३९५, क:खगीघाङ्चिच्छौजाझाञ्ज्ञोटौठीडढण:।<p>तथोदधीन पफर्बाभीर्मयोSरिल्वाशिषां सह।।</p><p>अर्थ</p><p>पक्ष्यांचं प्रेम, शुद्ध बुद्धीचा, दुसऱ्याच्या बलाच अपहरण करण्यात पारंगत, शत्रू संहारात अग्र, मनाने निश्चल व निर्भीड आणि महासागराच सर्जन करणारा कोण आहे? असा राजा मय ज्याला त्याच्या शत्रूंचे देखील आशीर्वाद प्राप्त आहेत. <br />ह्यात जर आपण पाहिलं तर संस्कृत वर्णमालेतील सर्व ३३ व्यंजन आले आहेत आणि ते ही अगदी क्रमाने. तसेच जर आपण संस्कृत वर्णमाला पाहिली तर ती सर्वात वैज्ञनिकदृष्ट्या तयार झालेली आहे असे आपल्या लक्षात येईल. </p><p><br />स्वर - अ आ इ ई उ ऊ ऋ ऌ ए ऐ ओ औ अं अः।<br />व्यंजन - <br />कंठ्य- क ख ग घ ङ ।<br />तालव्य- च छ ज झ ञ ।<br />मुर्ध्न्य- ट ठ ड ढ ण ।<br />दन्त्य- त थ द ध न ।<br />ओष्ठ्य- प फ ब भ म ।<br />मृदु व्यञ्जन - य र ल व श ष स ।<br />महास्फुट प्राण- ह क्ष । </p><p><br />वरील वर्गीकरण जरी पाहिलं तरी आपल्या लक्षात येईल की किती वैज्ञानिक भाषा आहे संस्कृत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वर वेगळे व्यंजन वेगळे इंग्रजी सारखं सर्व एकत्र नाही. परत व्यंजनातही अजून वर्गीकरण कंठातून येणारे व्यंजन कंठ्य, तालातून येणारे तालव्य, टाळू आणि जिभेच्या द्वारे मुर्ध्न्य आणि ओठाद्वारे ओष्ठ्य. त्यातही कंठ ते ओठ क्रम अगदी योग्य. परत पुढे जर पाहिले तर प्रत्येक वर्गातील १ व ३ व्यंजन अल्पप्राण (कमी श्वास लागणारे) आणि २ व ४ व्यंजन महाप्राण (जास्त श्वास लागणारे). प्रत्येक वर्गातील पाचवे व्यंजन म्हणजे अनुनासिक अर्थात नाकाचा वापर करून उच्चारावे लागते. त्यामुळेच संस्कृत भाषा ही संगणकासाठी सगळ्यात योग्य भाषा आहे असं वैज्ञानिकांच मत आहे.</p>Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5406500137763878754.post-27107194898744813892017-09-27T12:38:00.003+05:302017-09-27T12:38:39.160+05:30१३९४. सहनं सर्वदुःखानामप्रतीकारपूर्वकम् |चिन्ताविलापरहितं सा तितिक्षा निगद्यते ||<br /><br />विवेकचूडामणि, २४. <br /><br />अनायास जे सर्व दुख: आपल्याला प्राप्त होतं, त्याचा प्रतिकार न करता किंवा त्याचा शोक न करता, शान्तचित्ताने त्याला सामोरे जाणे म्हणजेच तितिक्षा. Unknownnoreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-5406500137763878754.post-24512736509591319232016-11-03T19:41:00.001+05:302016-11-03T19:42:09.530+05:30१३९३. रिपुशेषं व्याधिशेषं चाग्निशेषं तथैव च|<p dir="ltr">पुनः पुनः प्रवर्धन्ते तस्माच्छेषं न कारयेत् II </p>
<p dir="ltr">शत्रू , रोग आणि अग्नि या तिघांचा अल्पसा भाग जरी शिल्लक राहिला तरी ते पुनः वाढतात . म्हणून शत्रुचा नाश करताना , रोगावर उपाय करताना आणि अग्नि विझवताना तो किंचितही शिल्लक राहणार नाही असे बघावे.</p>
Unknownnoreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-5406500137763878754.post-38863161028742152382015-03-16T15:25:00.004+05:302015-03-16T15:25:47.808+05:30१३९२. भिक्षाशनं भवनमायतनैकदेशः शय्या भुवः परिजनो निजदेहभारः | वासश्च जीर्णपटखण्डनिबद्धकन्था हा हा तथापि विषयान्न जहाति चेतः ||<br /><br />
अर्थ<br />
<br />
जेवण भिक्षा मागून; घर म्हणजे बसलोय तेवढी जागा; अंथरूण जमीन; आपलं
स्वतःच शरीर हाच नोकरवर्ग; जुन्या फाटक्या चिंध्यांची गोधडी एवढेच कपडे
[थोडक्यात जवळ काही सुद्धा नाही] तरीही; अरेरे! मन विषयांचा त्याग करत
नाही. [ विषयांमध्ये घोटाळतय!]Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5406500137763878754.post-29829522017125671722015-03-12T17:42:00.002+05:302015-03-12T17:42:22.185+05:30१३९१. तृष्णां चेह परित्यज्य को दरिद्रः क ईश्वरः | तस्याश्चेत्प्रसरो दत्तो दास्यं च शिरसि स्थितम् ||<br /><br />
अर्थ<br />
<br />
[माणसांनी] जर हाव सोडून दिली तर मग कोण गरीब आणि कोण श्रीमंत? [आहे
त्यात समाधान राखलं तर सगळेच सारखे होतील] पण तृष्णेला जर शिरकाव करू दिला
तर गुलामी ठरलेलीच. [आपल्याला हे हवं ते हवं म्हणजे कष्ट; लाचारी सगळ आलं]Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5406500137763878754.post-2217486995511387432015-03-09T09:52:00.001+05:302015-03-09T09:52:39.071+05:30१३९०. श्रुत्वा षडाननजनुरर्मुदितान्तरेण पञ्चाननेन सहसा चतुराननाय | शार्दूलचर्म भुजगाभरणं सभस्म दत्तं निशम्य गिरिजाहसितं पुनातु ||<br /><br />
अर्थ<br />
<br />
षडानन [सहा मुखे असलेल्या कार्तिकेयाच्य] जन्माची [खबर मिळाल्याच्या]
आनंदात पंचाननाने [पाच मुखे असणाऱ्या भगवान शंकराने] चटकन चतुराननाला
[चार मुखे असणाऱ्या ब्रह्मदेवाला; आपल्या जवळ असणारी संपत्ती [?] वाघाच
चर्म; सापांची कडी आणि भस्म दिलं हे ऐकून पार्वतीला जे हसू फुटलं ते
[आपल्या सर्वांच] रक्षण करो. Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5406500137763878754.post-79324948323714332572015-03-08T12:15:00.004+05:302015-03-08T12:15:34.988+05:30१३८९. विषस्य विषयाणां हि दृश्यते महदन्तरम् | उपभुक्तं विषं हन्ति विषयाः स्मरणादपि ||<br /><br />
अर्थ<br />
<br />
विषय [हे विषाप्रमाणे असतात असं लोकांना वाटत पण खरं तर] आणि विष यात फार
फरक आहे. विष खाल्लं तर [ते खाणाराला] मारून टाकत पण विषय मनात नुसते
घोळवून [दुष्परिणाम होतो आणि] मरण ओढवत. [म्हणजे विषापेक्षा विषय वाईट की
नाही?]Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5406500137763878754.post-61498773487249537442015-02-23T11:35:00.002+05:302015-02-23T11:35:32.949+05:30१३८८. चलन्ति गिरयः कामं युगान्तपवनाहताः |<span style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: 12.8000001907349px;">कृच्छ्रेऽपि न चलत्येव धीराणां निश्चला मतिः ||</span><br />
<span style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: 12.8000001907349px;"><br /></span>
<span style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: 12.8000001907349px;">अर्थ</span><br />
<span style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: 12.8000001907349px;"><br /></span>
<span style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: 12.8000001907349px;">[जरी पर्वत वादळामुळे हलत नसले तरी] प्रलय काळातील झंझावातामुळे ते [सुद्धा] डळमळले तर खुशाल घसरू देत पण धैर्यवान; बुद्धिमान लोकांची स्थिर बुद्धी कुठल्याहि संकटात विचलित होत नाही.</span>Unknownnoreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-5406500137763878754.post-29136121881960740092015-02-19T18:36:00.001+05:302015-02-23T11:34:03.129+05:30१३८७. प्राप्ता जरा यौवनमप्यतीतं बुधा यतध्वं परमार्थसिद्ध्यै | आयुर्गतप्रायमिदं यतोऽसौ विश्राम्य विश्राम्य न याति कालः ||<br />
<br />
अर्थ<br />
<br />
अरे समजदार माणसांनो; तारुण्य तर गेलंच आहे; म्हातारपण येऊन ठेपलंय [आता
तरी] अद्ध्यात्माच्या [तत्त्वज्ञानाच्या] प्राप्ती साठी झटा. आयुष्य
संपल्यात जमा आहे कारण की काळ [यम] थांबून थांबून [तुमच मन अशान्त आहे
म्हणून तुम्हाला वेळ देऊन] येत नाही. [आपली घटका भरली की तो नेतोच.]Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5406500137763878754.post-25929707935635489402015-02-17T18:44:00.006+05:302015-02-17T18:44:50.003+05:30१३८६. एकेश्वर्ये स्थितोऽपि प्रणतबहुफलो यः स्वयं कृत्तिवासाः कान्तासंमिश्रदेहोऽप्यविषयमनसां यः पूरस्ताद्यतीनाम् |अष्टाभिर्यस्य
कृत्स्नं जगदपि तनुभिर्बिभ्रतो नाभिमानः सन्मार्गालोकनाय व्यपनयतु स
नस्तामसीं वृत्तिमीशः ||<br /><br />
अर्थ<br />
<br />
भक्तांना भरपूर फळ देणारा असा हा महेश
सर्व ऐश्वर्य त्याच्यामध्ये एकवटलं असून सुद्धा स्वतः [व्याघ्र] चर्म परिधान
करतो. अर्धांगी शरीरातच अन्तर्भूत असूनही; विषयापासून निवृत्त अशा तापसी
यतींमध्ये तो भगवान अग्रगण्य आहे. आपल्या अष्ट प्रकृतींनी सर्व जग धारण
करत असूनही ज्याला अभिमान शिवत नाही अशा त्या भगवान शंकराने आम्ही
सन्मार्गावर रहावं म्हणून आमच्या तामस वृत्तीचे हरण करावे,Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5406500137763878754.post-20593828437994035632015-02-03T18:41:00.002+05:302015-02-03T18:41:26.575+05:30१३८५. धर्मं प्रसङ्गादपि नाचरन्ति पापं प्रयत्नेन समाचरन्ति | आश्चर्यमेतद्धि मनुष्यलोकेऽमृतं परित्यज्य विषं पिबन्ति ||<br /><br />
अर्थ<br />
<br />
या जगात; [लोक] सत्कृत्य जराही करत नाहीत; पापं अगदी कळत असून
मुद्दामहून करतात. हे मोठच नवल आहे की माणसं अमृता [प्रमाणे असणाऱ्या]
धर्माच सेवन न करता, अमृत टाकून देऊन विष [पापाचरण करतात] पितात. Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5406500137763878754.post-53452660972352726082015-01-31T20:27:00.001+05:302015-01-31T20:27:20.455+05:30१३८४. भारोऽविवेकिनः शास्त्रं भारो ज्ञानं च रागिणः | अशान्तस्य मनो भारः
भारोऽनात्मविदो वपुः || योगवासिष्ठ<br />
अर्थ<br />
<br />
विचार; मनन केलं नाही तर शिक्षण
हे फक्त ओझं बनत. [पोपटपंची] आसक्ती [सुटत नसेल] तर [तत्व] ज्ञान हे ओझं
ठरत. मन हे अस्वस्थ [चंचल] माणसाला त्रासदायक असत. आत्मज्ञान झालं नाही तर आपला देह भारभूत आहे.Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5406500137763878754.post-2766736445257619582015-01-28T17:40:00.007+05:302015-01-28T17:40:56.927+05:30१३८३. हालाहलं नैव विषं विषं रमा जनाः परं व्यत्ययमत्र मन्वते | <div>
<span style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: 12.8000001907349px;">निपीय जागर्ति सुखेन तं शिवः स्पृशन्निमां मुह्यति निद्रया हरिः ||</span><br style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: 12.8000001907349px;" /><span style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: 12.8000001907349px;"><br /></span></div>
<div>
<span style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: 12.8000001907349px;">अर्थ </span></div>
<div>
<span style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: 12.8000001907349px;"><br /></span></div>
<div>
<span style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: 12.8000001907349px;">[खरं तर समुद्रमंथनात निघालेलं जहाल विष] हालाहल हे काही विष नव्हेच. [त्यातून आलेली देवी] लक्ष्मी हेच विष आहे. पण लोकांना मात्र उलटच वाटत. [कारण असं पहा की] ते [विष] पिऊन [अगदी शरीरात ठेऊन सुद्धा भगवान ] शंकर मजेत जागृत राहतो आणि विष्णुला मात्र तिला नुसता स्पर्श केल्यावर झोप घेरून टाकते. [अगदी सापावर सुद्धा झोपतोय.]</span></div>
Unknownnoreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-5406500137763878754.post-39295384073896254232015-01-27T14:15:00.000+05:302015-01-27T14:15:01.456+05:30१३८२. वासश्चर्म विभूषणं शवशिरो भस्माङ्गलेपः सदा ह्येको गौः स च लाङ्गलाद्यकुशलः सम्पत्तिरेतादृशी | इत्यालोच्य विमुच्य शङ्करमगाद्रत्नाकरं जाह्नवी कष्टं
निर्धनिकस्य जीवितमहो दारैरपि त्यज्यते ||<br /><br />
अर्थ<br />
<br />
कपडा म्हणजे काय तर
कातडं! दागिना म्हणजे प्रेताची कवटी; अंगाला तर कायम भस्म फासलेलं; जवळ
एकच बैल आणि त्याला [जमीन] नांगरायला वगैरे काहीच येत नाही, एवढीच काय ती
मालमत्ता. असं सगळ बघून शंकराला सोडून दिऊन गंगा [रत्नांची खाण असणाऱ्या]
समुद्राकडे की हो निघून गेली! दरिद्र्याच जगणंच कठीण! अहो बायको सुद्धा
टाकून देते.Unknownnoreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-5406500137763878754.post-11077134641330370532015-01-27T14:13:00.002+05:302015-01-27T14:13:35.682+05:30१३८१. रहस्यभेदो याञ्चा च निष्ठूर्यं चलचित्तता |क्रोधो निःसत्यता द्यूतमेतन्मित्रस्य दूषणम् ||<br /><br />
अर्थ<br />
<br />
गौप्यस्फोट करणं; मागणे; ताठपणा; मनाची चंचलता; रागीटपणा; दारू
पिणे आणि खोटं बोलणे ही मित्र वाईट असल्याची लक्षण आहेंत. Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5406500137763878754.post-84013936223715043602015-01-21T16:38:00.002+05:302015-01-21T16:38:25.571+05:30१३८०. सिंहो व्याकरणस्य कर्तुरहरत्प्राणान्प्रियापाणिनेर्मीमांसाकृतमुन्ममाथ सहसा हस्ती मुनिं जैमिनिम् | छन्दोज्ञाननिधिं जघान मकरो वेलातटे
पिङ्गलमज्ञानावृतचेतसामतिरुषां कोऽर्थस्तिरश्चां गुणैः ||<br />
<div dir="ltr">
</div>
<div dir="ltr">
अर्थ </div>
<div dir="ltr">
</div>
<div dir="ltr">
व्याकरणाची रचना करणाऱ्या [एवढ्या थोर बुद्धिमान ] पाणिनीचे प्रिय असे
प्राण सिंहाने घेतले. मीमांसा शास्त्र समजावून सांगणाऱ्या जैमिनीला
हत्तींनी ठार केलं. वेदांच संपूर्ण ज्ञान असणाऱ्या पिंगल ऋषींना नदीकाठी
मगरींनी गिळलं. [हे एवढे थोर लोक असले तरी] अतिशय तापट आणि अज्ञानी
[गुणांची कदर नसणाऱ्या] पशु [आणि पशु तुल्य माणसांपुढे] गुणी लोकांचा
काय पाडाव लागणार? [ते त्यांचा नाशच करणार.]</div>
Unknownnoreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-5406500137763878754.post-7101617633637871662015-01-12T09:11:00.003+05:302015-01-12T09:11:57.425+05:30१३७९. आकर्ण्याम्रस्तुतिं जलमभूत्तन्नारिकेलान्तरं प्रायः कण्टकितं तथैव पनसं जातं द्विधोर्वारुकम् | आस्तेऽधोमुखमेव कादलमलं द्राक्षाफलं क्षुद्रतां
श्यामत्वं बत जाम्बवं गतमहो मात्सर्यदोषादिह ||<br /><br />
अर्थ<br />
<br />
[फळांचा राजा
असणाऱ्या आंब्याची स्तुती ऐकून] नारळाच्या पोटात /मनात [पाणी] पाणी झालं.
फणसाच्या अंगावर काटा उभा राहिला. उंब्राच फळ तर फुटलंच. केळ्यानी तर
मान खालीच घातली. द्राक्ष काळपट तर पडलीच आणि लहान झाली जांभूळ [हेव्यानी] जांभळ पडलं. [हे सगळं मत्सरानी बरं !]Unknownnoreply@blogger.com2