भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Tuesday, August 6, 2013

१०७३. हृदयानि सतामेव कठिनानीति मे मतिः |

खलवाग्विशिखैस्तीक्ष्णैर्भिद्यन्ते न मनागपि ||
 
अर्थ 
 
ज्या अर्थी दुष्ट लोकांच्या धारदार वाग्बाणांनी [अतिशय वाईट अशा आरोपांनी] देखील सज्जनांच्या अन्तःकरणाला जरा सुद्धा जखम होत नाही, त्यावरून त्यांची मने अत्यंत कठोर असतात असे मला वाटते.

No comments: