१५१२. अथवा जायमानस्य यच्छीलमनुजायते ।
श्रूयते तद् महाराज न अमृतस्यापसर्पति ॥
महाभारत
अर्थ :-
जन्म होताना माणसांचा जो स्वभाव तयार होतो तो मरेपर्यंत बदलत नाही.मेल्यानंतरच त्यात बदल होतो. हे राजा, अशी वस्तुस्थिती आहे.
हिंदी अनुवाद
"जन्म लेते समय मनुष्य का जो स्वभाव बन जाता है, वह मृत्यु तक नहीं बदलता है। मरने के बाद ही उसमें परिवर्तन होता है। हे राजन, यही वस्तुस्थिति (वास्तविकता) है।"
English Translation
"The nature that is formed at the time of a person's birth does not change until death. It changes only after they die. O King, this is the reality."