ज्ञानस्य मत्वेति गुणान्कदाचिज्ज्ञानं न मुञ्चन्ति महानुभावाः ||
अर्थ
ज्ञानाने माणसांना सर्व पुरुषार्थ साधता येतात. ज्ञानाशिवाय काहीच साध्य
होत नाही. असे ज्ञानाचे गुण जाणून थोर लोक ज्ञान [मिळवण्याचा प्रयत्न]
कधीही सोडत नाहीत.
ह्या संस्कृत सुभाषितांचा अर्थ सौ. मंगला केळकर यांनी समजावून सांगितला आहे.
भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥
Showing posts with label ज्ञ. Show all posts
Showing posts with label ज्ञ. Show all posts
Friday, October 31, 2014
१३६३. ज्ञानेन पूंसां सकलार्थसिद्धिर्ज्ञानादृते काचन नार्थसिद्धिः |
Monday, September 30, 2013
११११. ज्ञानेन पुंसां सकलार्थसिद्धिर्ज्ञानादृते काचन नार्थसिद्धिः |
ज्ञानस्य मत्वेति गुणान् कदाचिज्ज्ञानं न मुञ्चन्ति महानुभावाः
अर्थ
ज्ञान असल्यामुळे सर्व इच्छित गोष्टी पूर्ण होतात; ज्ञान असल्याशिवाय काहीच [संपत्तीसुद्धा] मिळत नाही. या ज्ञानाच्या गुणांवर विचार करून थोर लोक कधीही ज्ञान संपादन करणे सोडून देत नाहीत.
अर्थ
ज्ञान असल्यामुळे सर्व इच्छित गोष्टी पूर्ण होतात; ज्ञान असल्याशिवाय काहीच [संपत्तीसुद्धा] मिळत नाही. या ज्ञानाच्या गुणांवर विचार करून थोर लोक कधीही ज्ञान संपादन करणे सोडून देत नाहीत.
Tuesday, August 13, 2013
१०७९. ज्ञानं प्रधानं न तु कर्महीनं कर्मप्रधानं न तु बुद्धिहीनम् |
तस्माद्द्वयोरेव भवेत्सुसिद्धिर्न ह्येकपक्षो विहगः प्रयाति ||
अर्थ
कृती शिवाय ज्ञान श्रेष्ठ नाही [निरुपयोगी आहे] बुद्धी शिवाय कर्म देखील चांगले नाही [डोकं चालवाल्याशिवाय कामाची हमाली देखील वाया जाते] तेंव्हा दोन्ही [बुद्धी आणि कृती यामुळे] चांगले फळं मिळेल, कारण पक्षी एका पंखाने उडू शकत नाही [नुसत ज्ञान असून उपयोग नाही त्याला कृतीची जोड हवी विचारपूर्वक काम केलं तरच यश मिळत.]
अर्थ
कृती शिवाय ज्ञान श्रेष्ठ नाही [निरुपयोगी आहे] बुद्धी शिवाय कर्म देखील चांगले नाही [डोकं चालवाल्याशिवाय कामाची हमाली देखील वाया जाते] तेंव्हा दोन्ही [बुद्धी आणि कृती यामुळे] चांगले फळं मिळेल, कारण पक्षी एका पंखाने उडू शकत नाही [नुसत ज्ञान असून उपयोग नाही त्याला कृतीची जोड हवी विचारपूर्वक काम केलं तरच यश मिळत.]
Wednesday, July 18, 2012
७३४. ज्ञानतृष्णा गुरौ निष्ठा सदाध्ययनदक्षता |
एकाग्रता महत्त्वेच्छा विद्यार्थिगुणपञ्चकम् ||
अर्थ
ज्ञान मिळवण्याची तीव्र इच्छा; [आपल्या] गुरुवर दृढ विश्वास; अभ्यासाबाबत सतत जागरूक असणे; लक्ष [अभ्यासावरच] केंद्रीत करणे आणि महत्त्वाकांक्षा हे पांच गुण विद्यार्थ्यासाठी [अगदी] जरूर आहेत.
अर्थ
ज्ञान मिळवण्याची तीव्र इच्छा; [आपल्या] गुरुवर दृढ विश्वास; अभ्यासाबाबत सतत जागरूक असणे; लक्ष [अभ्यासावरच] केंद्रीत करणे आणि महत्त्वाकांक्षा हे पांच गुण विद्यार्थ्यासाठी [अगदी] जरूर आहेत.
Subscribe to:
Posts (Atom)