भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Saturday, June 5, 2010

१७९. न गणस्याग्रतो गच्छेत्सिद्धे कार्ये समं फलम् |

१७९. न गणस्याग्रतो गच्छेत्सिद्धे कार्ये समं फलम् |
यदि कार्यविपत्तिः स्यात्‌ मुखरस्तत्र हन्यते ||

अर्थ

जमावाच्या पुढे [मोर्चात प्रथम] जाऊ नये. काम झालं तर सगळ्यांना सारखाच वाटा मिळतो. [म्हणजे फायदा असं काहीच नाही] पण काही उलट घडलं तर पुढचा माणूस मारला जातो.

No comments: