भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Tuesday, November 9, 2010

२७७. यत्र विद्ववज्जनो नास्ति श्लाघ्यस्तत्राल्पधीरपि |

निरस्तपादपे देशे एरण्डोऽपि द्रुमायते ||

अर्थ

ज्या ठिकाणी विद्वान लोक नाहीत त्याठिकाणी कमी बुद्धी असणारा माणूस देखील स्तुतीला पात्र ठरतो. जसे [मोठे] वृक्ष नसलेल्या प्रदेशात एरंडसुद्धा वृक्ष म्हणून मिरवतो.

No comments: