चकार किं वृथा शस्त्र-विष-वह्नीन्प्रजापति: ||
अर्थ
माणसाचा सगळा प्राण [नक्की] घेईल असं दुर्जनाच्या जिभेच टोक [एकदा]
निर्माण केल्यावर ब्रह्मदेवाने प्राणघातक शस्त्रे, विष, अग्नि ह्या वस्तू
उगाचच का बरे बनवल्या? [दुष्टांचे बोलणे हे शस्त्रे, विष किंवा आग
यांपेक्षा घातक असते अस कवीला म्हणायचे आहे.]
No comments:
Post a Comment