विद्याविहीने गुणवर्जिते च मुहूर्तमात्रं न रतिं करोष
अर्थ
अरे दारिद्र्या; तू अतिशय विचारी आहेस. खूप गुणी माणसावर तुझं अगदी
नेहमी प्रेम असतं. [गुणी माणसाना गरिबी ठरलेलीच, ते दारिद्र्य त्यांना मुळी
सोडत नाही] आणि अशिक्षित किंवा काही कला नसणाऱ्या माणसांवर तू जराही प्रेम
करत नाहीस. [गरिबी त्यांच्या कडे फिरकत सुद्धा नाही.]
No comments:
Post a Comment