ह्या संस्कृत सुभाषितांचा अर्थ सौ. मंगला केळकर यांनी समजावून सांगितला आहे.
कारणेनैव जायन्ते मित्राणि रिपवस्तथा॥
कोणी कोणाचा मित्र नाही किंवा शत्रु सुद्धा नाही. कारणानेच लोक शत्रु किंवा मित्र बनतात.
Post a Comment
No comments:
Post a Comment