भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Monday, February 25, 2013

९३६. छिन्नोऽपि रोहति तरुः क्षीणोऽप्युपचीयते पुनश्चन्द्रः |

इति विमृशन्तः सन्तः संन्तप्यन्ते न ते विपदा ||

अर्थ

सज्जन लोक; तोडलेला वृक्षसुद्धा  [हळूहळू का होईना पुन्हा] वाढतो; चन्द्र [एका पंधरवड्यात] खंगला तरी पुन्हा वृद्धिंगत होतोच; [त्याचप्रमाणे संकटे आली तरी त्यांचा निरास होतो.] असा विचार करून संकटांमुळे चिडत नाहीत.

No comments: