इति विमृशन्तः सन्तः संन्तप्यन्ते न ते विपदा ||
अर्थ
सज्जन लोक; तोडलेला वृक्षसुद्धा [हळूहळू का होईना पुन्हा] वाढतो;
चन्द्र [एका पंधरवड्यात] खंगला तरी पुन्हा वृद्धिंगत होतोच; [त्याचप्रमाणे
संकटे आली तरी त्यांचा निरास होतो.] असा विचार करून संकटांमुळे चिडत नाहीत.
No comments:
Post a Comment