भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Monday, October 21, 2013

११२०. स्थित्यतिक्रान्तिभीरूणि स्वच्छान्याकुलितान्यपि |

तोयांसि तोयराशीनां मनांसि च मनस्विनाम् ||

अर्थ

बाणेदार व्यक्तींची मने ही प्रक्षुब्ध झाली तरी शांत राहणारी [गडबडून न जाणारी] मर्यादेच अतिक्रमण न कारणारी - सागराच्या पाण्याप्रमाणे - [ सागर मर्यादा उल्लंघन करत नाही; प्रक्षुब्ध झाला तरी गढूळ होत नाही त्याप्रमाणे] असतात.

No comments: