भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Friday, May 28, 2010

१६८. द्राक्षा म्लानमुखी जाता शर्करा चाश्मतां गता |

१६८. द्राक्षा म्लानमुखी जाता शर्करा चाश्मतां गता |
सुभाषितरसस्याग्रे सुधा भीता दिवं गता ||

अर्थ

सुभाषिताची माधुरी [पाहिल्यावर आपण त्याच्यापुढे काहीच नाही म्हणून ] द्राक्ष काळवंडली, साखरेचा दगड बनला, अमृत तर घाबरून स्वर्गात निघून गेलं.

No comments: