भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Monday, February 28, 2011

३०८. दुर्जनैरुच्यमानानि सस्मितानि प्रियाण्यपि |

अकालकुसुमानीव भयं संजनयन्ति हि ||

अर्थ

दुष्ट मनुष्य हसून गोडगोड बोलू लागला, तरी वेलीला अवेळी लागलेल्या फुलांप्रमाणे भीती उत्पन्न करतो. [योग्य वेळेच्या आधी फुले आली तर फळे धरत नाहीत. त्याप्रमाणे भाषण गोड असले तरी उपयोग होणार नाही. कदाचित त्रास सुद्धा होऊ शकेल ही भीती असते.]

No comments: