भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Tuesday, February 8, 2011

२९५. उद्यमेन विना राजन् न सिध्यन्ति मनोरथाः |

कातरा इति जल्पन्ति यद् भाव्यं तद् भविष्यति ||

अर्थ

हे राजा, इप्सित गोष्टी प्रयत्न केल्याशिवाय पुऱ्या होत नाहीत. भित्रे लोक मात्र 'जे व्हायचे असेल ते होईल' असे म्हणतात.

1 comment:

Anonymous said...

कायर पुरुष ही कहते हैं, जो होना होगा वही होगा