भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Thursday, March 3, 2011

३११. संध्यासलिलाञ्जलिमपि कङ्कणफणिपीयमानमविजानन् |

गौरीमुखार्पितमना विजयाहसितः शिवो जयति ||

अर्थ

पार्वतीच्या मुखाकडे लक्ष असल्यामुळे संध्याकाळच्या [सन्ध्येतील] अर्घ्याचे पाणी हाताला वेटोळे घातलेल्या सर्पाने प्यालेले लक्षात न् आल्यामुळे [ज्याला] विजया [पार्वतीची सखी] हसली अशा भगवान शंकराचा [नेहमी] विजय होतो.

No comments: