भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Friday, October 14, 2011

४७२. न विना परिवादेन रमते दुर्जनो जन: |

काक: सर्वरसान्पीत्वा विनामेध्यं न तृप्यति ||

अर्थ

कुटाळक्या केल्याशिवाय दुष्टांना आनंद होत नाही.  कावळ्याला जरी सर्व चवदार पदार्थ मिळाले तरी निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्याशिवाय त्याचे समाधान होत नाही.

No comments: