स सर्व एवादिकवे: प्रभावो न कोपनिया: कवय: क्षितीन्द्रै: ||
अर्थ
लंकेच्या राजा रावणाची कीर्ति [जी] कमी झाली आणि श्री रामाची कीर्ति [जगभर] प्रसिद्ध झाली ही सर्व आद्य कवि [वाल्मिकी] यांची करामत आहे. म्हणून राज्यकर्त्यांनी कवी रागवतील असे वागू नये [कवि नर्म विनोदाने आपले महात्म्य सांगत आहे.]
No comments:
Post a Comment