भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Tuesday, October 18, 2011

४७५. लङ्कापते: संकुचितं यशो यत् यत्कीर्तिपात्रं रघुराजपुत्र: |

स सर्व एवादिकवे: प्रभावो न कोपनिया: कवय: क्षितीन्द्रै: ||

अर्थ

लंकेच्या राजा रावणाची कीर्ति [जी] कमी झाली आणि श्री रामाची कीर्ति [जगभर] प्रसिद्ध झाली ही सर्व आद्य कवि [वाल्मिकी] यांची करामत आहे. म्हणून राज्यकर्त्यांनी कवी रागवतील असे वागू नये [कवि नर्म विनोदाने आपले महात्म्य सांगत आहे.]

No comments: