भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Tuesday, March 6, 2012

६०५. जयन्ति ते सुकृतिनो रससिद्धा: कवीश्वरा: |

नास्ति येषां यशकाये जरामरणजं भयम् ||

अर्थ

ज्यांच्या कीर्ति रूपी शरीराला म्हातारपण किंवा मरण यांची भीती नाही अशा; रसपरिपोष करण्यात कुशल असलेल्या; ज्यांच्या रचना अतिशय सुंदर आहेत अशा श्रेष्ठ कवींचा जय होतो.

No comments: