भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Tuesday, March 6, 2012

६०९. यदि न स्यान्नरपति: सम्यङ्नेता तत: प्रजा: |

अकर्णधारा जलधौ विप्लवेतेह नौरिव ||

अर्थ

जर राजामध्ये चांगले नेतृत्वाचे गुण नसतील तर नावाडी नसलेली होडी ज्याप्रमाणे समुद्रात बुडून जाते त्याप्रमाणेच प्रजेची वाताहात होईल.

No comments: