भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Monday, April 16, 2012

६४५. अजायुद्धमृषिश्राद्धं प्रभाते मेघडम्बरम् |

दम्पत्यो: कलहश्चैव परिणामे न किञ्चन ||

अर्थ

बोकडांची झुंज; ॠषीच श्राद्ध; पहाटेची ढगाळ हवा; नवरा-बायकोचे भांडण या गोष्टी घडल्या तरी पुढे त्यामुळे काहीच फरक पडत नाही.

No comments: