भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Thursday, November 14, 2013

११३९. एको हि दोषो गुणसन्निपाते निमज्जतीन्दोरिति यो बभाषे |

न तेन दृष्टं कविना समस्तं दारिद्र्यमेकं गुणकोटिहारि  ||

अर्थ

पुष्कळ गुण असताना एखादा दोष लपून जातो, [झाकला जातो] असं कवि [कालिदासाने कुमारसंभवात असं लिहिल आहे] म्हणतो, त्याला हे काही दिसलं नव्हत [त्याच्या हे कसं लक्षात आल नाही की] गरिबी [हा] एकच दोष कोट्यावधी गुणांचा नाश करतो.

No comments: