भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Wednesday, March 5, 2014

१२२०. निःस्नेहो याति निर्वाणं स्नेहोऽनर्थस्य कारणम् |

निःस्नेहेन प्रदीपेन यदेतत्प्रकटीकृतम् ||

अर्थ

स्नेह [तेल संपलेला] नसलेला दिवा [विझतो; शांत होतो] त्यानी हे दाखवून दिलं की स्नेह [आसक्ती]चा त्याग केला तर शांतता [समधातता] येते. स्नेह हेच अनर्थाच कारण आहे.

No comments: