भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Wednesday, October 29, 2014

१३६२. संग्रामे सुभटेन्द्राणां कवीनां कविमण्डले |

दीप्तिर्वा दीप्तिहानिर्वा मुहूर्तादेव जायते ||

अर्थ

कसलेले योद्धे रणांगणात युद्ध करत असताना किंवा पंडितांच्या सभेत [पराक्रमाचा किंवा प्रतिभेचा] लखलखाट पसरणं नाहीतर एकदम काळोखी येते ती अगदी क्षणात!

No comments: