भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Friday, January 20, 2012

५६८. मरणान्तानि वैराणि निवृत्तं न: प्रयोजनम् |

क्रियतामस्य संस्कार; ममाप्येष यथा तव ||  वाल्मीकि रामायण

अर्थ

शत्रुत्व हे मरणानंतर संपत [आता वैराच] कारण नष्ट झालं आहे. आता ह्या [रावणावर अंत्य] संस्कार करा. हा ज्याप्रमाणे तुझा [भाऊ] आहे तसा माझा पण [आहे असे समज.]

No comments: