ददति
जलमानल्पास्वादमाजीवितान्तं न हि कृतमुपकारं साधवो विस्मरन्ति ||
अर्थ
अगदी लहानपणी जे थोड पाणी लोकांनी पाजलेलं [नारळाच्या झाडाला पाणी दिलेलं] असत त्याच ओझ डोक्यावर घेऊन गोड असं भरपूर पाणी आयुष्यभर ते - नारळ देतात.
सज्जनलोक केलेले उपकार कधीही विसरत नाहीत.
No comments:
Post a Comment