उत्थाय च पुनः पीत्वा, पुनर्जन्म न विद्यते ॥
अर्थ :- (हा चार्वाक दर्शनाच्या तत्वज्ञानाचा श्लोक आहे)
(भरपूर दारू) पिऊन पुन्हा, जो जमिनीवर लोळण घेईल आणि उठल्यावर पुन्हा प्यावी. (जमेल तेवढा उपभोग घ्यावा.) पुनर्जन्म वगैरे काही नसते.
ह्या संस्कृत सुभाषितांचा अर्थ सौ. मंगला केळकर यांनी समजावून सांगितला आहे.
उत्थाय च पुनः पीत्वा, पुनर्जन्म न विद्यते ॥
नश्यन्ति सकला रोगा: सत्यं सत्यं वदाम्यहम्।।
अर्थ
अच्युत, अनन्त, गोविन्द या नावांच्या उच्चारणरुपी औषधामुळे सर्व रोग दूर होतात. हे मी अगदी खरं खरं म्हणतो आहे.