भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Monday, December 19, 2011

५३५. आदौ चित्ते तत: काये सतां संजायते जरा |

असतां च पुन: काये नैव चित्ते कदाचन ||

अर्थ

सज्जनाच्या बाबतीत म्हातारपण हे आधी मनाला आणि नंतर शरीराला येत. पण दुष्ट लोकांच्या बाबतीत मात्र त्यांच शरीरच म्हातार होत, मन कधीच [जर्जर] होत नाही. [त्यांच्या वासना नाहीशा होत नाहीत. सज्जन आहे त्यात समाधानी राहतात.]

No comments: