भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Thursday, December 22, 2011

५३९. सर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजति पण्डित: |

अर्धेन कुरुते कार्यं सर्वनाशो हि दुस्तर: ||

अर्थ

विद्वान मनुष्य सर्व नाहीसं होण्याची वेळ आली असता अर्ध टाकून, [उरलेलं वाचवतो] त्या बचावलेला अर्ध्याने तो आपला कार्यभाग पुरा करतो. कारण सगळंच गेलं तर त्यातून मार्ग काढणं अतिशय कठीण असतं.

No comments: