भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Wednesday, June 6, 2012

६९४. उपार्जितानां वित्तानां त्याग एव हि रक्षणम् |

तडागोदरसंस्थानां परीवाह इवाम्भसाम्  ||

अर्थ

तलावाच्या उदरात साठवलेले पाणी पाट काढून [शेतीला पुरवणे जस चांगलं] त्याप्रमाणे भरपूर संपत्ती मिळवल्यानंतर त्याच दान करणे हाच ती रक्षण करण्याचा चांगला उपाय आहे.

No comments: