भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Sunday, June 24, 2012

७११. मुक्त्वा नि:श्रीकमप्यब्जं मराली न गतान्यत: |

भ्रमराली त्वगाद्वेगादिदं सदसदन्तरम् ||

अर्थ

ज्याचं वैभव लयाला गेलेलं आहे [ज्यातला मध संपलाय; ते सुकलय अशा] कमळाला हंसी [तरीसुद्धा] सोडून जात नाही. पण भुंग्यांची रांग [मात्र सगळी] वेगात उडून जाते. हाच सज्जन आणि दुर्जन यांच्यातला फरक आहे.

No comments: