भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Monday, November 3, 2014

१३६५. भारतामृतसर्वस्वं विष्णोर्वक्त्राद्विनिसृतम् |

गीतागङ्गोदकं पीत्वा पुनर्जन्म न विद्यते ||

अर्थ

महाभारताचं सारसर्वस्व; जे स्वतः भगवान विष्णूच्या मुखातून बाहेर पडलं आहे, ते गीता रूपी गंगेच तीर्थ प्यायल्यावर [शिकून घेतल्यावर] पुनर्जन्म येणारच नाही. [मोक्ष मिळेल.]

No comments: