भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Wednesday, August 6, 2014

१३३४. क्षतात्किल त्रायत इत्युदग्रः क्षत्रस्य शब्दः भुवनेषु रूढः |

राज्येन किं तद्विपरीतवृत्तेः प्राणैरुपक्रोशमलीमसैर्वा || रघुवंश

अर्थ

त्रिभुवनात क्षत्रीयांबद्दल  खरोखर "क्षतात् त्रायते" [जखमांपासून - सर्व संकटापासून - रक्षण करणारा] अशी महान कीर्ति पसरलेली आहे. त्याच्या उलट वागून काळजाला बट्टा लागल्यावर मिळालेल्या राज्याचा काय बरे उपयोग? [दिलीप राजा गोमातेच्या रक्षणासाठी स्वतःचे प्राण देण्यास सिद्ध झाला असता वरील संवाद होतो. मला खाऊन तू गाईला सोडून दे असं तो सिंहाला सांगतो.]

No comments: