ह्या संस्कृत सुभाषितांचा अर्थ सौ. मंगला केळकर यांनी समजावून सांगितला आहे.
धर्मक्षयकरः क्रोधः तस्मात्क्रोधं परित्यज॥
क्रोध हा मनाच्या दुखा:चे प्राथमिक कारण आहे. संसार बन्धनाचे कारण असतो. क्रोध हा धर्माचा नाश करणार असतो. त्यामुळे [माणसाने] क्रोधाचा निरंतर त्याग करावा.
Post a Comment
No comments:
Post a Comment