भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Monday, March 17, 2025

१४०४. क्रोधमूलो मनस्तापः क्रोधः संसारबन्धनम्।

धर्मक्षयकरः क्रोधः तस्मात्क्रोधं परित्यज॥

क्रोध हा मनाच्या दुखा:चे प्राथमिक कारण आहे. संसार बन्धनाचे कारण असतो. क्रोध हा धर्माचा नाश करणार असतो. त्यामुळे [माणसाने] क्रोधाचा निरंतर त्याग करावा.


No comments: