भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Tuesday, May 24, 2011

३५५. न क्वचिच्च बहिर्यान्ति मानिनां प्रार्थनागिरः |

यदि निर्यातुमिच्छन्ति तदा प्राणपुरस्सराः ||


अर्थ


स्वाभिमानी माणसाच्या तोंडून कधी याचनेचे शब्द बाहेर पडणारच नाहीत. पडण्याचा प्रसंग आला तर आधी प्राण बाहेर पडतील मगच याचना. [मेल्यावर कसे शब्द बाहेर पडणार? म्हणजे देहात प्राण असेपर्यंत ते याचना करणार नाहीत. ]

No comments: