भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Monday, May 5, 2014

१२६१. अलभ्यं लब्धुकामस्य जनस्य गतिरीदृशी |

अलभ्येषु मनस्तापः संचितार्थो विनश्यति ||

अर्थ

असाध्य गोष्टीच्या पाठीमागे लागलेल्या माणसाची अवस्था अशी होते की; असाध्य वस्तु न मिळाल्याने मनस्ताप तर होतोच [आणि ती मिळवण्यासाठी] जमवलेली पुंजी मात्र खलास होऊन जाते.

No comments: