भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Monday, May 26, 2014

१२८०. अम्भांसि जलजन्तूनां दुर्गं दुर्गनिवासिनाम् |

स्वभूमिः श्वापदादीनां राज्ञां मन्त्री परं बलम् ||

अर्थ

पाणी ही जलचरांची ताकद असत. किल्ल्यावरील लोकांच गड हे [महत्वाच] बळ असत, आपली हद्द  ही जनावरांची [पशू; साप वगैरे] ताकद असते. तर मन्त्री हा राजाचा मुख्य आधार असतो.

No comments: