भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Monday, May 12, 2014

१२६९. क्रोधो मूलमनर्थानां क्रोधः संसारबन्धनम् |

धर्मक्षयकरः क्रोधस्तस्मात्क्रोधं विवर्जयेत् ||
अर्थ

संताप हे संकटांचे कारण आहे. राग हे संसाराच्या [जन्ममरणाच्या येरझारांचे] बंधनाचे मूळ आहे. संतापामुळे धर्माची हानी होते [संताप झाल्यामुळे शाप दिला तर सगळं तप वाया जाते शिवाय त्यापायी परमेशाच्या भक्तीत व्यत्यय येतो] म्हणून रागावणं संपूर्णपणे सोडून द्यावं. 

No comments: