भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Wednesday, July 21, 2010

२३८. लौकिकानां हि साधूनामर्थं वागनुवर्तते |

ऋषीणां पुनराद्यानां वाचमर्थोनुधावति ||

अर्थ

सगळे सत्प्रवृत्त लोक जसं असेल - घडेल - तसं वर्णन करतात. परंतु [द्रष्टे ] ऋषी जस बोलले त्याप्रमाणेच [नंतर ] घटना क्रम घडला.
[वाल्मिकी ऋषीनी आधी वर्णन केल्याप्रमाणे नंतर रामायण घडलं]

No comments: