भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Tuesday, February 1, 2011

२८८. मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयोः |

बन्धाय विषयासक्तं मुक्त्यै निर्विषयं स्मृतम्‌ ||

अर्थ

[आपले] मन हेच मुक्ती आणि बन्धन याला कारणीभूत असते. ते विषयात गुंतलेले असते त्यामुळे ते अडकते आणि जर ते आसक्त नसेल तर ते मुक्तच आहे असे धार्मिक ग्रंथात सांगितले आहे.

No comments: