भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Tuesday, February 22, 2011

३०२. यत्र विद्वज्जनो नास्ति श्लाघ्यस्तत्राल्पधीरपि |

निरस्तपादपे देशे एरण्डोऽपि द्रुमायते ||

अर्थ

ज्या ठिकाणी विद्वान् लोक नाहीत तेथे कमी बुद्धी असलेला माणूसदेखील स्तुतीला पत्र ठरतो. जसे जेथे [मोठे] वृक्ष नाहीत अशा प्रदेशात एरंडसुद्धा वृक्ष म्हणून मिरवतो.

No comments: