भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Tuesday, March 29, 2011

३२८. सर्वथा सुकरं मित्रं दुष्करं परिपालनम् |

अनित्वात्तु चित्तानां मतिरल्पेऽपि भिद्यते ||


वाल्मिकी रामायण

अर्थ

मित्र मिळवणे अगदी सोपे आहे. पण मैत्री टिकवणे अतिशय अवघड आहे. मनाचा स्वभाव चंचल असल्यामुळे अगदी थोड्या गोष्टींवरून बुद्धी फिरते. [आणि भांडण होते]

No comments: