भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Friday, July 29, 2011

४१४. यस्यास्ति सर्वत्र गति: स कस्मात् स्वदेशरागेण हि याति नाशम् |

तातस्य कूपोऽयमिति ब्रुवाणा क्षारं जलं कापुरुषा पिबन्ति ||

अर्थ

ज्याला बुद्धीच्या जोरावर सर्वत्र मुक्त; मनसोक्त संचार; व्यवहार करता येतो तो नको तिथे स्वदेशावर प्रेम करत विनाश कशाला ओढवून घेईल? " आमच्या वाडवडिलांची विहीर " या वृथाभिमानाने तिचे दूषित वा खारे पाणी फक्त कोत्या मनोवृत्तीचे लोकच पीत बसतील.

No comments: