भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Tuesday, December 13, 2011

५२८. उग्रत्वं च मृदुत्वं च समयं वीक्ष्य संश्रयेत् |

अन्धकारमसंहृत्य नोग्रो भवति भास्कर: ||

अर्थ

काळवेळेचा विचार करून [माणसाने] कठोरपणे किंवा मृदुतेने वागले पाहिजे. सूर्य अंधार नाहीसा करेपर्यंत तीव्रतेने तळपत नाही. [सकाळची किरणे कोवळी असतात.]

No comments: