भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Monday, December 5, 2011

५२१. चातकस्त्रिचतुरान् पय:कणान् याचते जलधरं पिपासया |

सोऽपि पूरयति विश्वमम्भसा हन्त हन्त महतामुदारताम् ||

अर्थ

तहान लागल्यामुळे चातक पक्षी जल धारण करणाऱ्या [मेघा] कडे दोन - चार पाण्याचे थेंब [अगदी थोड पाणी] मागतो, तरीसुद्धा तो ढग सम्पूर्ण जग पाण्याने भरून टाकतो. अबब! केवढा हा थोर लोकांचा उदारपणा! [चातक पक्षी फक्त ढगातून पडणारे पावसाचे पाणीच पितो अशी कवि कल्पना आहे.]

No comments: