भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Monday, February 23, 2015

१३८८. चलन्ति गिरयः कामं युगान्तपवनाहताः |

कृच्छ्रेऽपि न चलत्येव धीराणां निश्चला मतिः ||

अर्थ

[जरी पर्वत वादळामुळे हलत नसले तरी] प्रलय काळातील झंझावातामुळे ते [सुद्धा] डळमळले तर खुशाल घसरू देत पण धैर्यवान; बुद्धिमान लोकांची स्थिर बुद्धी कुठल्याहि संकटात विचलित होत नाही.

2 comments:

Unknown said...

खूप सुंदर अर्थ सुभाषिते

Yogi22 said...

Very very True