भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Saturday, April 12, 2014

१२४६. राजन्दुधुक्षसि यदि क्षितिधेनुमेनां तेनाद्य वत्समिव लोकमिमं पुषाण |

तस्मिंश्च सम्यगनिशं परिपोष्यमाणे नानाफलैः  फलति कल्पलतेव भूमिः ||

अर्थ

हे राजा; जर ह्या पृथ्वी [राज्य] रूपी गाईचे तू दोहन करू इच्छित असशील तर आजपासूनच [तिला] पाडसाप्रमाणे असणाऱ्या प्रजेच [उत्तमप्रकारे] पालनपोषण करून त्यांची भरभराट कर. त्यांच
सतत आणि चांगल्या प्रकारे पोषण केलं तर पृथ्वी कल्पवृक्षाप्रमाणे विविध फळांनी लगडते.

No comments: