भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Saturday, August 6, 2011

४२१. आलस्यं यदि न भवेज्जगत्यनर्थ: को न स्याद्बबहुधनको बहुश्रुतो वा |

आलस्यादियमवनि: ससागरान्ता सम्पूर्णा नरपशुभिश्च निर्धनैश्च ||

अर्थ

आळस नावाचा अनर्थ या जगात नसेल [उरला नाही] तर कोण बरे श्रीमंत किंवा विद्वान होणार नाही [प्रत्येकजण उत्कृष्ट ज्ञान मिळवेल ] यापृथ्वीवर आळस टिकून आहे म्हणूनच समुद्राने वेढलेली ही पृथ्वी नरपशूंनी - क्रूर लोकांनी आणि दळभद्री लोकांनी भरून उरलीय.

No comments: