भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Tuesday, August 23, 2011

४३३. सर्पाणां च खलानां च सर्वेषां दुष्टचेतसाम् |

अभिप्राया न सिध्यन्ति तेनेदं वर्तते जगत् ||

अर्थ

सापांचे; दुष्टांचे आणि सगळ्या हीन प्रवृत्तीच्या लोकांचे सगळे मनोरथ पूर्ण होत नाहीत, म्हणून तर हे जग चाललंय. [नाहीतर केव्हाच त्याचं वाटोळं झाल असतं]

No comments: