भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Thursday, August 18, 2011

४२८. क्षते प्रहारा निपतन्त्यभीक्ष्णं धनक्षये दीप्यति जाठराग्निः |

आपत्सु वैराणि समुल्लसन्ति छिद्रेष्वनर्था बहुलीभवन्ति || पञ्चतन्त्र

अर्थ

जखम झाली की तिच्यावरच सारखे धक्के ठेचा लागतात; दारिद्र्य असले की भूक वाढते. संकटात असताना भांडणे उपटतात. एखादे छिद्र निर्माण झाले की त्यातून अनेक अनर्थ निर्माण होतात; वाढतच राहतात.

No comments: